Thursday, February 16, 2012

शेवटी कोण नाही


बगता बगता आयुष्य सरत जात
घटना घडत जातात
शेवटी कोणी आपल्या बरोबर नसत
पण नाही म्हंटलेतर कोणावर तर जीव लोगतो
किवा कोणाचा आपल्यावर लागतो
पण का??
माहित आहे शेवटी कोण नाही एकटाच जायचे आहे मग का??
काही क्षणांचा विरंगुळा
जाताना नेहमी राहिलेल्यांचा विचार करतो
राहिलेला का गेले म्हणून दुख करतो...

♥ ♥ ♥ वर्षा नाईक (Varsha Naik) ♥ ♥ ♥

No comments:

Post a Comment