Tuesday, August 28, 2012

आवशीचा घो....


काय म्हणून भारतीय म्हणवून घ्यायचे
एकीकडे आपण under १९ world cup जिंकतो काय
olympics पदक जिंकतो काय
बस एवढ्यासाठी??
आज काय चालू आहे सगळेच सगळ्यांना माहित आहे
पण...
मला हे समजत नाही कोणाला कशाचा राग का येत नाही
फक्त एवडे बोलतात "system must change "
फक्त येवडेच बोलायचे काहीतरी केले पाहिजे
आज तर हद्द झाली fultu सटकली
७०० ते ८०० मुले rave party काय बोलणार आता
ती पण अल्पवयीन ...
आणि सगळे राजकारणी माझीच लाल बोलत आहेत..
आईच्या गावात fultu सटकली
शब्द नाही मिळत आहेत पण आज fultu सटकली
मला राग येत आहे...
तुम्हाला येत नाही का??

-- वर्षा नाईक

Wednesday, August 15, 2012

जगते हे पुरे नाही का ..?


लेखणी सोडली कि मन भरल्या भरल्या सारखे राहते...
मन रमवायला लेखणी हातात घेतली कि डोळ्यातील पाणी थांबत नाही...
मनाला रमवू कि डोळ्यातील पाणी थांबवू...
सोड ना जगते हे पुरे नाही का ..?


-- वर्षा नाईक