Tuesday, February 12, 2013

kiss day spcl.. ♥ ♥


Tuzya othancha sparshane aangavar shahara ala...
Samajanya adhich tuza godava mazyat ala.. :) ;)


by vArshA nAik
(kiss day spcl.. ♥ ♥ :*)

hug day specl.. ♥


Tuzya mithit haravayache ahe... ♥
tuzya hrudayache thoke aikayache ahe.. :) ;)


by vArshA nAik
(hug day specl.. ♥)

Living attitude...


Life h ek ke janese rukanevali nahi...
Thoda gum manalo ro do lo...
Bas jindagi katate raho...
Giv up nahi karana...
live is best to defeat fear...
as i mean it...
that's why i near said about die or suicide...

by vArshA nAik

Sunday, February 3, 2013

एकटेपणा ....


खूप शांत मन-मिळवू वाटतो एकटेपण
पण जेव्हा डोळ्या देखत येते दुसर्यांचे प्रेम
तेव्हाच का रुचते हा एकटेपण
डोळ्यांसमोर दुसर्याला प्रेमात पडताना पहाणे
प्रेमावर बोलताना का टोचते हे एकटेपण
मन तुटल्या गत होते ...
पण नेहमीच वाटते द्रिष्ट नको लागू कोणाची ह्यांना...
कारण जीवाला घोर लावतो हा एकटेपणा ....

-- वर्षा नाईक

भावना


नेहमी शब्द जास्त असतात भावना कमी
ह्या वेळी भावना वरचढ झाल्या आहेत
काय सांगू अन काय नको
भावना मनात मेल्या समज...

-- वर्षा नाईक

निदान


प्रत्येकवेळी प्रेमात पडताना मनाला अस वाटते निदान ह्यावेळी तरी दुखापत नको
पण होयचे तेच होते स्वप्नाचा चुराडा आणि परत न स्वप्न न पाहायचा निश्चय
मन भुलते गोड गोड बोलण्याला
मन भुलले गोड गोड बोलण्याला
मनास थारा नाही
आणि प्रेमावर विश्वास नाही
प्रेम असते तरी काय
असते तरी काय

-- वर्षा नाईक


प्यार ओर धोका


Life मै दो चीझे बार बार होती है प्यार ओर धोका
प्यार करनेवाला प्यार से धोका दे जाता है
धोका देनेवाला प्यार से मुखर जाता है
सवाल ये है आखिर क्यू नहि मानता ये दिल..?
क्यू नही समजत है ये दिल धोके ओर प्यार के बीच के उस एहसास को
क्यू जनबुजाके हात जला लेता है !!
आखिर क्यू...??

-- वर्षा नाईक


किस्मत को चीर


यार जी ले जिंदगी मिली हैं !
हात पैर सलामत है !
हर कोई मारता है जीलात कि मोत !
पैसे पैसे करके मरनेवाले भी है यहां !
इस सब मी अगर तू जी गया तो समाज लेना तुने अपनी किस्मत को चीर दिया...!!!

-- वर्षा नाईक

विष



समुद्रायेवडे मोठे जलाशयात एक थेंब विष बस असते पूर्ण जलाशय प्रदूषित करायला ...
तसेच मैत्रीत किवा प्रेमात जलन किवा द्वेष नावाचे विष मिळाले कि बरबाद होयला वेळ नाही लागत...

-- वर्षा नाईक

When I leave no-one should be sad



When I start counting friends I wonder where to start which to include by the time in list count no-one there coz day changes friend’s changes place changes and when I changed friends start ignoring coz I don’t have time to spent with them I don’t spent time with them coz ‘akele aye h akele jana h..’
This reason is not enough coz I cont c wet eyes behind me…
When I leave no-one should be sad and crying is my concern…

-- vArshA nAik