Saturday, August 31, 2013

पाणी आपलसे होते ….


एखाध्या मार्गावर कुणाचा हातधरून चालत जाने 
आणि अचानक गर्दीत हरवल्यासारख वाटणे 
धरलेल्या हातांची पक्कड सैल झाली 
का?
ती पक्कड कधी घट्ट न्हवतीच मुळी … 
असे भारगच मनावर तो एकटेपणा आहे 
एक घट्ट पक्कड असेल अश्यासाठी जीव शोधात … 
मन अक्षरर्हः  त्रागा करून राहिलंय 
मन सोडून भडा भडा रडावे 
कि… 
जाणीव होते … 
पाणी अश्या व्यक्तीसाठी ज्याला आपली काही किमतच नाही … 
का …
स्वताहून चिखलात दगड माराची … 
खरच कि प्रेम हे चिखलाच आहे … 
किती केल तरी डाग जात नाही 
आणि आयुष्यभर परत चिखल  नकोसे होते … 
आणि पाणी आपलसे होते …. 

-- वर्षा नाईक 

No comments:

Post a Comment