Saturday, August 3, 2013

न उलघढलेल कोढ


नक्की काय आहे मनात समजता आले असते तर…
खूप कठीण झाले आहे मित्रा …
मन जिकडे म्हणते त्या रस्त्यावर उतरलं…
कि सिद्धांत आडवे येतात…
मनाला समजावून पाहिलं कि मन नाराज होत…
कि मनसारखा करत का नाहीस ?खरच काय पाहिजे कधी पाहिजे कसे पहिजे…
समजून उमजत नाही …इथे प्रेम असो किया आयुष्य दोघान मध्ये हि जुगलबंधी आहे …
प्रेम करू कि नको…
केलच तर काय चुकले…
शिवाय प्रेमाशिवाय सुधा आयुष आहे…
आयुष्य …बांधून ठेवलेल्या मनावरून ताबा सोडून जागल तर काय बिघडले …
कोण काही बोलणार नाही …
कोण काही करणार नाही …
बस एकाच गोष्टीत मन खात अहे…
आज मी फक्त माझाच विचार करत आहे …
ज्यांच्यामुळे मी आहे त्यांचा विचार … …


-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment