Saturday, September 21, 2013

मैत्री म्हंटलकी चालत सगळ …


कधी कधी सगळ जग जिंकून जात तर कधी … 
काय ती थट्टा काय ते विनोद 
काय त्या आठवणी काय ती मस्ती 
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ … 
आज वर कधी कोणी असे वाईट समजले किवा बोल नाही … 
आज वर प्रत्येक जन नुसता नाव काढत … नुसता नाव … 
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ … 
प्रेम आणि प्रेमाचे अणुभंध मैत्री समोर कधी टिकलेच नाही 
प्रेम जे कधी उलघडले नाही तेवढ मैत्री ने शिकवलं 
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ … 
बस एकाच मनात खुपत राहत जे आहे ते तोंडावरच आहे … ??
कि मनापासून जपल आहे हे नात … 
बावळट बेशरम कमीने सगळ्या अश्या मंत्रांनी नावाजले जात … 
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ … 
बस त्या मैत्रीला आता वेळ नाही आपल्याशी सांगड घालायची … 
मैत्री आहे तिथेच बस आपण हरवून बसलो आहे स्पष्टत्व आणि गूढ मैत्रीच … 
जे कधी एखाद्या कट्ट्यावर किवा कॅन्टीनमध्ये रंगायचं 
ते आता इंटरनेटच्या जगात हरवलं आहे … 
बस काय मैत्री आता "wss up" आणि "status update" एवढीच राहिली आहे … 


--वर्षा  नाईक 

No comments:

Post a Comment