Sunday, September 2, 2012

भावना


कुणाला कुणाच्या भावना नाही समाजात
समजण्याचा प्रयत्न सुधा निष्प्रभ असतो
भावना मनाच्या ...
ज्या मनातच खुपत जपत असतात
काय तर...
कधी पूर्ण झाल्या तर ठीक
नाहीतर मनातच मेल्या बर...
काय असतात भावना आणि जोडाक्षरे..??
उलगडेल कधीतरी कोडे फक्त जपून राहिल्या पाहिजेत भावना तोवर...

--वर्षा नाईक

No comments:

Post a Comment